Monday, February 21, 2022

गुन्हा आणि गुन्हेगारीची शिक्षा.....फाशीच का ?






 हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला आणि पुन्हा काही मुद्दे चर्चेला आले त्यात प्रेम महिलेवरील बलात्कार महिला असुरक्षित झाले आहे आरोपीला शिक्षा या सर्व बाबींवर विविध स्तरांतून चर्चा होत आहे त्यासंदर्भात घेतलेला आढावा.... 

      महिलेवर अन्याय झाला, बलात्कार करून खून केला की आरोपीला फासावर लटकवा ही मानसिकता जोर धरत आहे पण, हा न्याय आहे का ?..... आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि अत्याचार पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल ? हा प्रश्न आपण भावनिक ओघात विसरून चाललो असे वाटत नाही का ? मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला न्याय कसा मिळू शकेल ? मेल्यानंतर त्या व्यक्तीचा न्यायाशी काय संबंध ? या प्रश्नाची उत्तरे आम्हाला आधी जाणून घ्यावी लागतील त्या नंतरच योग्य शिक्षेचा विचार होईल. ती जाणून घेण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजून घेऊया त्यात 

01) आत्मा,

2 ) मेल्यानंतर आत्म्यास शांती प्राप्त होणे.

03) देहदंड दिला म्हणजे न्याय मिळणे....

         निसर्गाचा ऊर्जा निर्मिती संदर्भात एक नियम आहे, ज्याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणतात. जो सांगतो की - "ऊर्जा निर्माण करता येत नाही, व नष्टही करता येत नाही, तर ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होत असते." म्हणजेच निसर्गतः नवीन कोणतीही गोष्ट निर्माण होत नाही तर त्याआधी कोणत्यातरी रुपात निसर्गात दडलेले असते. त्यापासून नवीन तयार होत असतात. तसेच प्राण्याच्या बाबतीत सुद्धा उघडते प्राणी हा निसर्गातील विविध घटकांपासून बनतो, ज्यात माती, पाणी, अग्नी हवा आणि आकाश ज्याला पंच महाभूते अस म्हटलं जातं. या घटकातील कणांपासून प्रत्येक मानव तयार होतो. त्यानंतर त्याची वाढ होत राहते. (त्याच्या तयार होण्यास दुवा म्हणून स्त्री आणि पुरुष काम करतात ही बाब वेगळी.)

     या वाढीमध्ये वयानुसार त्यांच्या भावनिक विकास होत राहतो. मानवाच्या जन्मतः भावना विकसित झालेल्या नसतात, वयपरत्वे व  व ज्ञानानुसार त्याच्या भावना वाढत जातात. त्याच पद्धतीने आयुष्याच्या शेवटाकडे असताना त्याच्या भावना कमी होत जातात.  तो भावनाहीन होतो व शेवटी त्याचा अंत होतो. म्हणजेच मानवाच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याच्या भावनांचा प्रवास सुरू असतो. तो मृत झाल्यानंतर त्याच्या भावना नष्ट होतात. त्याच्या नंतर त्याच्या बाबतीत न्याय अन्यायाचा मुद्दा शिल्लकच राहत नाही. मग पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा प्रश्नच कुठे येतो.  यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ज्या बाबींपासून आपले शरीर तयार झाले (वरील पाच घटकांपासून) ते घटक त्यात मिसळून जातात व मानवी शरीर नष्ट होते.

        मानव नष्ट होतो म्हणजे त्याचा अस्तित्व नाहीसे होते. मानव मरण्यापूर्वी त्याच्या भावना कमी व्हायला लागलेली असतात. त्यामुळे त्याच्या मृत्यूपश्चात कोणता अवयव निसर्गात भरकटतोय असे म्हणण्यास वाव प्राप्त होत नाही. त्यामुळे आत्मा हा विषय आपल्या मनातून अशा गुन्हेगारी बाबींसाठी दूर ठेवूया. वैचारिक पातळीवर जेव्हा या बाबींचा विचार करण्यात येतो तेव्हा असे कुठेही जाणवत नाही की मृत्युपश्चात काही घडत असेल. निर्भयाच्या प्रकरणात आठ वर्ष होत आली आहेत या आठ वर्षात निर्भयाच्याअशांत आत्म्याने त्यांचा बदला घ्यायला हवा होता. पण तसे घडले नाही.

       त्यामुळे आत्मा ही संकल्पना अशा प्रकरणात पूरती बाजूला ठेवूया. मग आत्मा जर बाजूला ठेवला तर तिच्या आत्म्यास शांती लाभो हा मुद्दा शिल्लक राहत नाही. मग असे असेल तर न्याय मिळण्याची, न्याय मागण्याची विचारसरणी नक्कीच बदलण्यास मदत होईल गुन्हेगाराला योग्य शिक्षेची मागणी वाढेल.

      आत्मा ही संकल्पना अशा गुन्ह्यात बाजूला ठेवत असताना किंवा त्या अमान्य करत असताना तिच्या शांतीचा मुद्दा आपल्या उपस्थित होत नाही व त्यातून आपण ही संकल्पना बाजूला ठेवतो.

      त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देहदंड दिला म्हणजे न्याय मिळाला ? म्हणजे कोणाला न्याय मिळाला ? वरील दोन प्रश्नांचा विचार केल्यास काही बाबी स्पष्ट व्हायला लागतील यात न्याय मिळाला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल पुढील दोन आपण समजून घेऊया.

    १. न्याय कोणाला देतोय.

    २. तो कॉनमार्फत देतोय.

    न्याय जिवंत व्यक्तीला देत नाही, म्हणजेच पीडितेचा आत्मा आहे व त्या आत्म्यास न्याय मिळावा म्हणून गुन्हेगारांना देहदंड केला जातो. येथे न्याय त्या व्यक्तीला दिला जातो का ? तर याचे उत्तर नकारात्मक येईल. म्हणजेच न्याय हा पीडितेला दिला जात नाही हे स्पष्ट होतेय (पीडित जिवंत नसताना). म्हणजेच न्याय पीडितेच्या आत्म्याला देतोय अस आपल मानण आहे. पण खरंच न्याय मिळतो का ? आत्मा ही मानसिक किंवा धार्मिक संकल्पना आहे. या प्रकरणापुरती ती बाजूला ठेवली तर हा न्याय होऊ शकेल का ?

         दुसरा मुद्दा न्याय कोणामार्फत दिला जातो ? व कोणाला दिला जातो ? मुळात न्याय दिला जातो असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे मला वाटते. यात गुन्हेगाराला शिक्षा होते मग येथे न्यायाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. कारण अत्याचारपीडित व्यक्तीशी घडलेला कोणताही प्रसंग  कोणत्याही गोष्टींने तो रद्द होऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे झालेली हानी भरून निघू शकत नाही. मग असे असताना त्या शिक्षकांच्या बदल्यात न्याय हा शब्द आपण कसा वापरू शकतो ?  शिक्षा देणारी व्यवस्था ही अस्तित्वात असलेल्या घटकांनाच शिक्षा देते. व्यवस्था फक्त शिक्षा देण्याचे काम करते. ते सुद्धा  अधार्मिक संकल्पनांना. मग आपण धार्मिक बाबीसाठी संविधानिक रित्या न्याय मागतो व न्याय मंडळाकडून गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा झाली म्हणजे न्याय मिळाला असं समजतो. पण हे चुकीचं आहे.

      देहदंड झाला  म्हणजे त्या व्यक्तीच अस्तित्व नष्ट होते. एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे तो पृथ्वीतलावरील प्रत्येक बाबीतून मुक्त होतो.

       हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला आणि पुन्हा काही मुद्दे चर्चेला आले त्यात प्रेम महिलेवरील बलात्कार महिला असुरक्षित झाले आहे आरोपीला शिक्षा या सर्व बाबींवर विविध स्तरांतून चर्चा होत आहे त्यासंदर्भात घेतलेला आढावा.... 

      महिलेवर अन्याय झाला, बलात्कार करून खून केला की आरोपीला फासावर लटकवा ही मानसिकता जोर धरत आहे पण, हा न्याय आहे का ?..... आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि अत्याचार पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल ? हा प्रश्न आपण भावनिक ओघात विसरून चाललो असे वाटत नाही का ? मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला न्याय कसा मिळू शकेल ? मेल्यानंतर त्या व्यक्तीचा न्यायाशी काय संबंध ? या प्रश्नाची उत्तरे आम्हाला आधी जाणून घ्यावी लागतील त्या नंतरच योग्य शिक्षेचा विचार होईल. ती जाणून घेण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजून घेऊया त्यात 

01) आत्मा,

2 ) मेल्यानंतर आत्म्यास शांती प्राप्त होणे.

03) देहदंड दिला म्हणजे न्याय मिळणे....

         निसर्गाचा ऊर्जा निर्मिती संदर्भात एक नियम आहे, ज्याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणतात. जो सांगतो की - "ऊर्जा निर्माण करता येत नाही, व नष्टही करता येत नाही, तर ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होत असते." म्हणजेच निसर्गतः नवीन कोणतीही गोष्ट निर्माण होत नाही तर त्याआधी कोणत्यातरी रुपात निसर्गात दडलेले असते. त्यापासून नवीन तयार होत असतात. तसेच प्राण्याच्या बाबतीत सुद्धा उघडते प्राणी हा निसर्गातील विविध घटकांपासून बनतो, ज्यात माती, पाणी, अग्नी हवा आणि आकाश ज्याला पंच महाभूते अस म्हटलं जातं. या घटकातील कणांपासून प्रत्येक मानव तयार होतो. त्यानंतर त्याची वाढ होत राहते. (त्याच्या तयार होण्यास दुवा म्हणून स्त्री आणि पुरुष काम करतात ही बाब वेगळी.)

     या वाढीमध्ये वयानुसार त्यांच्या भावनिक विकास होत राहतो. मानवाच्या जन्मतः भावना विकसित झालेल्या नसतात, वयपरत्वे व  व ज्ञानानुसार त्याच्या भावना वाढत जातात. त्याच पद्धतीने आयुष्याच्या शेवटाकडे असताना त्याच्या भावना कमी होत जातात.  तो भावनाहीन होतो व शेवटी त्याचा अंत होतो. म्हणजेच मानवाच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याच्या भावनांचा प्रवास सुरू असतो. तो मृत झाल्यानंतर त्याच्या भावना नष्ट होतात. त्याच्या नंतर त्याच्या बाबतीत न्याय अन्यायाचा मुद्दा शिल्लकच राहत नाही. मग पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा प्रश्नच कुठे येतो.  यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ज्या बाबींपासून आपले शरीर तयार झाले (वरील पाच घटकांपासून) ते घटक त्यात मिसळून जातात व मानवी शरीर नष्ट होते.

        मानव नष्ट होतो म्हणजे त्याचा अस्तित्व नाहीसे होते. मानव मरण्यापूर्वी त्याच्या भावना कमी व्हायला लागलेली असतात. त्यामुळे त्याच्या मृत्यूपश्चात कोणता अवयव निसर्गात भरकटतोय असे म्हणण्यास वाव प्राप्त होत नाही. त्यामुळे आत्मा हा विषय आपल्या मनातून अशा गुन्हेगारी बाबींसाठी दूर ठेवूया. वैचारिक पातळीवर जेव्हा या बाबींचा विचार करण्यात येतो तेव्हा असे कुठेही जाणवत नाही की मृत्युपश्चात काही घडत असेल. निर्भयाच्या प्रकरणात आठ वर्ष होत आली आहेत या आठ वर्षात निर्भयाच्याअशांत आत्म्याने त्यांचा बदला घ्यायला हवा होता. पण तसे घडले नाही.

       त्यामुळे आत्मा ही संकल्पना अशा प्रकरणात पूरती बाजूला ठेवूया. मग आत्मा जर बाजूला ठेवला तर तिच्या आत्म्यास शांती लाभो हा मुद्दा शिल्लक राहत नाही. मग असे असेल तर न्याय मिळण्याची, न्याय मागण्याची विचारसरणी नक्कीच बदलण्यास मदत होईल गुन्हेगाराला योग्य शिक्षेची मागणी वाढेल.

      आत्मा ही संकल्पना अशा गुन्ह्यात बाजूला ठेवत असताना किंवा त्या अमान्य करत असताना तिच्या शांतीचा मुद्दा आपल्या उपस्थित होत नाही व त्यातून आपण ही संकल्पना बाजूला ठेवतो.

      त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देहदंड दिला म्हणजे न्याय मिळाला ? म्हणजे कोणाला न्याय मिळाला ? वरील दोन प्रश्नांचा विचार केल्यास काही बाबी स्पष्ट व्हायला लागतील यात न्याय मिळाला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल पुढील दोन आपण समजून घेऊया.

    १. न्याय कोणाला देतोय.

    २. तो कॉनमार्फत देतोय.

    न्याय जिवंत व्यक्तीला देत नाही, म्हणजेच पीडितेचा आत्मा आहे व त्या आत्म्यास न्याय मिळावा म्हणून गुन्हेगारांना देहदंड केला जातो. येथे न्याय त्या व्यक्तीला दिला जातो का ? तर याचे उत्तर नकारात्मक येईल. म्हणजेच न्याय हा पीडितेला दिला जात नाही हे स्पष्ट होतेय (पीडित जिवंत नसताना). म्हणजेच न्याय पीडितेच्या आत्म्याला देतोय अस आपल मानण आहे. पण खरंच न्याय मिळतो का ? आत्मा ही मानसिक किंवा धार्मिक संकल्पना आहे. या प्रकरणापुरती ती बाजूला ठेवली तर हा न्याय होऊ शकेल का ?

         दुसरा मुद्दा न्याय कोणामार्फत दिला जातो ? व कोणाला दिला जातो ? मुळात न्याय दिला जातो असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे मला वाटते. यात गुन्हेगाराला शिक्षा होते मग येथे न्यायाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. कारण अत्याचारपीडित व्यक्तीशी घडलेला कोणताही प्रसंग  कोणत्याही गोष्टींने तो रद्द होऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे झालेली हानी भरून निघू शकत नाही. मग असे असताना त्या शिक्षकांच्या बदल्यात न्याय हा शब्द आपण कसा वापरू शकतो ?  शिक्षा देणारी व्यवस्था ही अस्तित्वात असलेल्या घटकांनाच शिक्षा देते. व्यवस्था फक्त शिक्षा देण्याचे काम करते. ते सुद्धा  अधार्मिक संकल्पनांना. मग आपण धार्मिक बाबीसाठी संविधानिक रित्या न्याय मागतो व न्याय मंडळाकडून गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा झाली म्हणजे न्याय मिळाला असं समजतो. पण हे चुकीचं आहे.

      देहदंड झाला  म्हणजे त्या व्यक्तीच अस्तित्व नष्ट होते. एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे तो पृथ्वीतलावरील प्रत्येक बाबीतून मुक्त होतो.हिंगणघाट येथील पीडितेचा मृत्यू झाला आणि पुन्हा काही मुद्दे चर्चेला आले त्यात प्रेम महिलेवरील बलात्कार महिला असुरक्षित झाले आहे आरोपीला शिक्षा या सर्व बाबींवर विविध स्तरांतून चर्चा होत आहे त्यासंदर्भात घेतलेला आढावा.... 

      महिलेवर अन्याय झाला, बलात्कार करून खून केला की आरोपीला फासावर लटकवा ही मानसिकता जोर धरत आहे पण, हा न्याय आहे का ?..... आरोपीला फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल आणि अत्याचार पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळेल ? हा प्रश्न आपण भावनिक ओघात विसरून चाललो असे वाटत नाही का ? मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीला न्याय कसा मिळू शकेल ? मेल्यानंतर त्या व्यक्तीचा न्यायाशी काय संबंध ? या प्रश्नाची उत्तरे आम्हाला आधी जाणून घ्यावी लागतील त्या नंतरच योग्य शिक्षेचा विचार होईल. ती जाणून घेण्यापूर्वी आपण काही संकल्पना समजून घेऊया त्यात 

01) आत्मा,

2 ) मेल्यानंतर आत्म्यास शांती प्राप्त होणे.

03) देहदंड दिला म्हणजे न्याय मिळणे....

         निसर्गाचा ऊर्जा निर्मिती संदर्भात एक नियम आहे, ज्याला ऊर्जा अक्षय्यतेचा नियम म्हणतात. जो सांगतो की - "ऊर्जा निर्माण करता येत नाही, व नष्टही करता येत नाही, तर ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतरित होत असते." म्हणजेच निसर्गतः नवीन कोणतीही गोष्ट निर्माण होत नाही तर त्याआधी कोणत्यातरी रुपात निसर्गात दडलेले असते. त्यापासून नवीन तयार होत असतात. तसेच प्राण्याच्या बाबतीत सुद्धा उघडते प्राणी हा निसर्गातील विविध घटकांपासून बनतो, ज्यात माती, पाणी, अग्नी हवा आणि आकाश ज्याला पंच महाभूते अस म्हटलं जातं. या घटकातील कणांपासून प्रत्येक मानव तयार होतो. त्यानंतर त्याची वाढ होत राहते. (त्याच्या तयार होण्यास दुवा म्हणून स्त्री आणि पुरुष काम करतात ही बाब वेगळी.)

     या वाढीमध्ये वयानुसार त्यांच्या भावनिक विकास होत राहतो. मानवाच्या जन्मतः भावना विकसित झालेल्या नसतात, वयपरत्वे व  व ज्ञानानुसार त्याच्या भावना वाढत जातात. त्याच पद्धतीने आयुष्याच्या शेवटाकडे असताना त्याच्या भावना कमी होत जातात.  तो भावनाहीन होतो व शेवटी त्याचा अंत होतो. म्हणजेच मानवाच्या जन्मापासून अंतापर्यंत त्याच्या भावनांचा प्रवास सुरू असतो. तो मृत झाल्यानंतर त्याच्या भावना नष्ट होतात. त्याच्या नंतर त्याच्या बाबतीत न्याय अन्यायाचा मुद्दा शिल्लकच राहत नाही. मग पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा प्रश्नच कुठे येतो.  यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे ज्या बाबींपासून आपले शरीर तयार झाले (वरील पाच घटकांपासून) ते घटक त्यात मिसळून जातात व मानवी शरीर नष्ट होते.

        मानव नष्ट होतो म्हणजे त्याचा अस्तित्व नाहीसे होते. मानव मरण्यापूर्वी त्याच्या भावना कमी व्हायला लागलेली असतात. त्यामुळे त्याच्या मृत्यूपश्चात कोणता अवयव निसर्गात भरकटतोय असे म्हणण्यास वाव प्राप्त होत नाही. त्यामुळे आत्मा हा विषय आपल्या मनातून अशा गुन्हेगारी बाबींसाठी दूर ठेवूया. वैचारिक पातळीवर जेव्हा या बाबींचा विचार करण्यात येतो तेव्हा असे कुठेही जाणवत नाही की मृत्युपश्चात काही घडत असेल. निर्भयाच्या प्रकरणात आठ वर्ष होत आली आहेत या आठ वर्षात निर्भयाच्याअशांत आत्म्याने त्यांचा बदला घ्यायला हवा होता. पण तसे घडले नाही.

       त्यामुळे आत्मा ही संकल्पना अशा प्रकरणात पूरती बाजूला ठेवूया. मग आत्मा जर बाजूला ठेवला तर तिच्या आत्म्यास शांती लाभो हा मुद्दा शिल्लक राहत नाही. मग असे असेल तर न्याय मिळण्याची, न्याय मागण्याची विचारसरणी नक्कीच बदलण्यास मदत होईल गुन्हेगाराला योग्य शिक्षेची मागणी वाढेल.

      आत्मा ही संकल्पना अशा गुन्ह्यात बाजूला ठेवत असताना किंवा त्या अमान्य करत असताना तिच्या शांतीचा मुद्दा आपल्या उपस्थित होत नाही व त्यातून आपण ही संकल्पना बाजूला ठेवतो.

      त्यानंतर तिसरा मुद्दा आहे देहदंड दिला म्हणजे न्याय मिळाला ? म्हणजे कोणाला न्याय मिळाला ? वरील दोन प्रश्नांचा विचार केल्यास काही बाबी स्पष्ट व्हायला लागतील यात न्याय मिळाला हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल पुढील दोन आपण समजून घेऊया.

    १. न्याय कोणाला देतोय.

    २. तो कॉनमार्फत देतोय.

    न्याय जिवंत व्यक्तीला देत नाही, म्हणजेच पीडितेचा आत्मा आहे व त्या आत्म्यास न्याय मिळावा म्हणून गुन्हेगारांना देहदंड केला जातो. येथे न्याय त्या व्यक्तीला दिला जातो का ? तर याचे उत्तर नकारात्मक येईल. म्हणजेच न्याय हा पीडितेला दिला जात नाही हे स्पष्ट होतेय (पीडित जिवंत नसताना). म्हणजेच न्याय पीडितेच्या आत्म्याला देतोय अस आपल मानण आहे. पण खरंच न्याय मिळतो का ? आत्मा ही मानसिक किंवा धार्मिक संकल्पना आहे. या प्रकरणापुरती ती बाजूला ठेवली तर हा न्याय होऊ शकेल का ?

         दुसरा मुद्दा न्याय कोणामार्फत दिला जातो ? व कोणाला दिला जातो ? मुळात न्याय दिला जातो असं म्हणण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाते. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही असे मला वाटते. यात गुन्हेगाराला शिक्षा होते मग येथे न्यायाचा मुद्दाच उपस्थित होत नाही. कारण अत्याचारपीडित व्यक्तीशी घडलेला कोणताही प्रसंग  कोणत्याही गोष्टींने तो रद्द होऊ शकत नाही किंवा नष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे झालेली हानी भरून निघू शकत नाही. मग असे असताना त्या शिक्षकांच्या बदल्यात न्याय हा शब्द आपण कसा वापरू शकतो ?  शिक्षा देणारी व्यवस्था ही अस्तित्वात असलेल्या घटकांनाच शिक्षा देते. व्यवस्था फक्त शिक्षा देण्याचे काम करते. ते सुद्धा  अधार्मिक संकल्पनांना. मग आपण धार्मिक बाबीसाठी संविधानिक रित्या न्याय मागतो व न्याय मंडळाकडून गुन्हेगाराला देहदंडाची शिक्षा झाली म्हणजे न्याय मिळाला असं समजतो. पण हे चुकीचं आहे.

      देहदंड झाला  म्हणजे त्या व्यक्तीच अस्तित्व नष्ट होते. एखादा व्यक्ती मृत्यू पावतो म्हणजे तो पृथ्वीतलावरील प्रत्येक बाबीतून मुक्त होतो.

       जिवंत असताना जो त्रास होतो त्या त्रासामुळे त्याला केलेल्या गुन्ह्याच्या वापराबद्दल काहीही वाईट वाटत नाही, त्याला मृत्युदंड होईपर्यंत कदाचित वाईट वाटेल. पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे काय ? तो मेल्यानंतर त्याला कशाचा पश्चाताप होणार आहे. मानवी जीवनाच अंतिम सत्य आहे मृत्यू , या मृत्यूनंतर त्याला कोणत्याही प्रकारची जाणीव राहत नाही. मग असे असतानाही आम्ही त्याच्या मृत्यूचा आग्रह का धरतो ? याचा नक्कीच विचार व्हावा. भावनिक होऊन आम्ही एखाद्या प्रकरणात विचार न करता न्याय मागत असू तर तो नक्कीच चुकीचा ठरेल. यातून ती गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट होण्यास मदत होईल असे वाटत नाही.

        कारण हैदराबादचे प्रकरण घडून फक्त दोन महिने झाले असताना सुद्धा हिंगणघाट च्या आरोपीच्या मनात काहीही भीती नव्हती,औरंगाबादचे प्रकरण, आंदोलनकर्त्यांमध्ये जाऊन हस्तमैथुन करणे, नागपूरच्या महिला डॉक्टर वर झालेला ऍसिड हल्ला. हे सर्व का ? मग विचार करा कोणत्याही गुन्हेगाराला देहदंड योग्य ठरेल का ? निर्भयाचे प्रकरण बाजूला ठेवून, अपराध्याच्या मनात भीती निर्माण होण्यासाठी हैदराबादचे प्रकरण समोर घेतले तर त्याच्या डोक्यात मृत्यू चा विचार डोक्यात नसेल का ? आला असेल तर मग तरी सुद्धा त्याने असा प्रयत्न का केला ? याचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. याचे उत्तर जर स्वतः शोधलात तर कदाचित तुम्ही सुद्धा देहदंडाच्या शिक्षेबद्दल नक्कीच विचार कराल. मानवाधिकार आयोगाच्या बाजूने विचार न करता जीवित मानवी मूल्यांच्या बाजूने विचार केल्यास याचे कारण लक्षात येईल.

      जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दलची वासना मेंदूवर प्रभावित होते अशा वेळी इतर कोणताही विचार किंवा त्याच्या परिणामाचा विचार डोक्यात नसतो. असे असताना  मन व मेंदू बधिर होतो. त्याला फक्त ती एकच गोष्ट दिसत असते.  तर शेजारी काय चाललंय याचं सुद्धा भान नसते. हे याच प्रकारात होते असे नाही तर प्रत्येक प्रकारच्या वासनेत असे होत असते.  वासना म्हणजे असते तरी काय ? तर वासना म्हणजे भूक. मग ती कोणत्याही प्रकारचे असो. अशावेळी माणूस तिथे स्वतःचं भान विसरून ती भूक नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. भूक ही नेहमी नैसर्गिकच असते असे नाही, काही वेळा ती जबरदस्तीने निर्माण करून ती भागवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकारातून असे बलात्कारासारखे प्रकरण घडत असतात.

     तर मग असे असताना एखाद्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यामुळे असे प्रकरण भविष्यात घडणार नाहीत असे आपण कसे म्हणू शकतो. त्यामुळं या भुकेची संकल्पना मनातून काढून टाकणे गरजेचं आहे.

      कोणतीही गोष्ट घडत असताना त्या मागची काही कारणं असतात. ती कारणे जाणून घेऊन त्या कारणांवर जेव्हा हल्ला करू तेव्हा ते गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल. पण आम्ही असे गुन्हे घडण्यास  कोणती कारणे  जबाबदार आहेत किंवा कोणती मानसिकता कारणीभूत आहे याचे मूळ न शोधता आम्ही त्यांच्या फांद्यावर घाव घालत आहोत. अशा फांद्यावर घाव घालण्याने  कोणत्याही बाबी संपत नसतात. जसा भावनेच्या भरात गुन्हा घडतो तसेच भावनेच्या भरात न्याय मागून आपण पुन्हा दुसरा गुन्हा तर घडवत नाहीत ना ?

     त्या कारणांचा विचार न करता सरळ सरळ देहदंडाची शिक्षा मागतोय. अन्याय अत्याचाराची प्रकरणे पाहता काही बाबी लक्षात येतात ती म्हणजे, अत्याचारपीडित हा ठराविक वयातील आहे अशी बाब नाही. तर तो  चार महिन्याच्या मुलीपासून ते वयाच्या शेवटच्या प्रवासाकडे असणाऱ्या महिलांवर व अशा प्रकारचे अत्याचार होत आलेले आहेत. त्यातील दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे फक्त स्त्रीच नाही तर पुरुष सुद्धा या प्रकाराचे बळी पडलेल्या आहेत.  मग मानसिकता फक्त स्त्रियांच्याच बाबतीत  नाही तर पुरुष सुद्धा  या प्रकाराचे बळी पडलेल्या आहेत. मानसिकता फक्त स्त्रीयासंदर्भात च आहे असे नाही तर ती भोगण्यासंदर्भात आहे. या मानसिकतेला नष्ट करायचे असेल तर देहदंड हा पर्याय कसा होऊ शकेल ? हैदराबाद प्रकरणात एन्काऊंटर झाला पण तरीही असे प्रकरण घडतच आहेत. प्रत्येक तासाला असे दोन प्रकार उघडकीस येत आहेत.मग उघडकीस येत नाहीत असे प्रकरण किती असतील याचा विचार करणे गरजेचे आहे.

      अशा उघडकीस न येणार्‍या व पीडित जिवंत असलेल्या प्रकरणाचे काय याबद्दल विचार करणे खूप गरजेचे आहे. म्हणून या भावनिक मागणीवर प्रत्येक नागरिकाने विचार करावा व न्यायालयाने या बाबीचा विचार करून या संदर्भात योग्य ती शिक्षा द्यावी. न्यायासंदर्भात पुढील भागात...

© जी.संदीप(गोणार,नांदेड)

            9552803980

"भोंदूंचं साम्राज्य: तुमच्या भीतीवर उभा असलेला खेळ”

      मागील काही दिवसापासून एक नाव प्रकर्षाने चर्चेत आहे, सोशल मीडियावर सुद्धा त्याच व्यक्तीच्या नावाने विविध memes, पोस्ट viral होत आहेत. ए...